मित्रांनो लग्न होऊन देखील दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करणे हे खरंच खूपच चुकीचा आहे कारण आपण लग्न अगोदर एखाद्या व्यक्तीवर प्रेम करू शकतो पण लग्नानंतर न करणे हे फार चुकीचा आहे कारण स्त्री असू दे अथवा पुरुष त्यांच्या पार्टनर ने त्यांच्यावर भरपूर विश्वास ठेवलेला असतो आणि ते पार्टनरला धोका देत असतात हे चुकीचं आहे. मित्रांनो भागवत गीतेमध्ये असे सांगितले आहे की जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत मुलगा किंवा मुलगीने हे ब्रह्मचारी राहिलं पाहिजे हे तुमच्यासाठी खूप मोठा आनंदाची गोष्ट असू शकते.
अगोदरच्या काळामध्ये असं केलं जायचं की ज्यावेळेस लग्न ठरवणार आहे त्यावेळेस फक्त आई-वडील ठरवत होते नाही की मुलगा मुलगीला बघत होता किंवा मुलगी मुलगा ला बघत होती अशी प्रथा कधीही नव्हती ज्यावेळेस मुलगी बघायला जायचा कार्यक्रम होतो त्यावेळेस फक्त पाणी घेऊन जाताना किंवा जी काही प्रथा आहे ती प्रथा करताना बघतील तर तेवढेच. अगोदरच्या काळामध्ये मोबाईल देखील नव्हते .
मुलगी दिसायला कशी आहे किंवा मुलगा दिसायला कसा आहे गोरा आहे काळा आहे हे काही देखील बघितलं जात नव्हतं आई वडील म्हणतील त्या व्यक्तीसोबतच लग्न करून घ्यायला लागत होतं. आताचे लोक हे त्यावरती टोमणे मारतात किंवा मज्जा घेत असतात तर असं काहीही नाही आज काल तुमच्यासोबत हे सर्वजण मजा घेत आहेत. धर्मामध्ये सर्वात मोठी ताकद असते धर्मामध्ये असे सांगितले आहे की एखादी स्त्री जर दुसऱ्या पुरुषाला स्वतःच शरीर देत असेल असं काही संबंध ठेवत असेल लोयाच्या अग्नीमध्ये त्यांचं शरीर अनेक वर्षापर्यंत तापत ठेवत असतो.
तुम्हाला सहज मरण कधीही येणार नाही राम चरित्र मानस मध्ये देखील असे लिहिला आहे की स्वतःच्या नवऱ्याला धोका देऊन कोणत्यातरी दुसऱ्या पुरुषासोबत संबंध ठेवते त्यावेळेस ती स्त्री 100 वर्षापर्यंत रडत रडत मरत असते जर तुमच्या नशिबामध्ये असा नवरा असेल तर डोळे खराब झाले असतील कान खराब झाले असतील तर हे देखील तुमच्या नशिबानेच मिळालेले असणार आहेत.