मित्रांनो नमस्कार मनुष्याच्या तीन प्रमुख चुका कोणत्या आहेत हे देखील आज आपण जाणून घेणार आहोत ही एका वेळेची गोष्ट आहे देवरुशी नारद भगवान नारायण यांचे जप करत पृथ्वी लोकात भ्रमण करत होते तेव्हा त्यांनी पाहिले की एक माणूस जंगलाकडे रात्रीच्या वेळेस वेगाने जात आहे त्या माणसाला पाहून आश्चर्यचिकित झाले त्यांनी विचार केला की एवढ्या रात्री जेव्हा सगळेच आपापल्या घरात गाठ झोपलेले असतील तेव्हा हा माणूस जंगलाकडे का जात आहे असे विचार करत देवऋषी नारद त्या माणसाचा पाठलाग करतात.
तो माणूस पुढे जात होता आणि देवऋषी नाराज आकाश मार्गाने त्याचा पाठलाग करत होते काही वेळ तो तरुण एका झोपडीजवळ पोहोचतो जिथे एक अतिशय सुंदर स्त्री झोपडीच्या बाहेर उभी असते ती स्त्री दिसायला अतिशय सुंदर होती जेव्हा ती नेता तरुणाला येताना पाहिले तेव्हाच म्हणाली या मी खूप वेळेपासून तुमची वाट बघत आहे तुम्ही खूप उशिरा आलात तरुण उत्तर देतो हे प्रिये आज माझी पत्नी खूप उशिरा झोपली म्हणून मला येण्यास थोडा उशीर झाला जेव्हा ती स्त्री म्हणते काही हरकत नाही.
तुम्ही आलात हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे मला देखील माझ्या पतीला झोपवण्यात थोडा उशीर झाला पण तरीसुद्धा मी तुमच्यापेक्षा आधी आले देवऋषी नाराज दोघांचे बोलणे ऐकत होते तेव्हा ती स्त्री म्हणाली चला आपण दोघे लवकर झोप येत जाऊया आणि आयुष्याचा खरा आनंद घेऊया इतके बोलून दोघे झोपडीत गेले देवऋषी नारद हे पाहून आश्चर्यचिकित झाले.
त्यांनी विचार केला पृथ्वीवर लोक असतील स्त्री पुरुष हे विवाहच्या पवित्र बंधनात अडकले आहेत तरीही आपल्या जीवनसाथीला धोका देत आहेत त्यांना थोडीही लाज वाटली नाही का त्यांना या आकृतीची भीती वाटत नाही का की आपण पती किंवा पत्नीच्या विश्वासघात करत आहोत किती मोठं पाप आहे हे सर्व पाहून देऊ ऋषी नारद त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले.
देवऋषी माणसाची कौशल्य हे त्याची खरी ओळख असते हे विनायकाकडे तर काहीही नव्हते ना पैसा ना कोणतीही कौशल्य तो माणूस जीवनाच्या वर्णन पोहोचला होता जिथे माणसाला हाती एक फक्त पश्चाता पडतो त्याला दोन मुलगी झाले होते त्याचे लग्न लावायचे ते पैशाने खूप गरज होती पण विनायक कडे फुटीकोडीही उरलेली नव्हती.
मित्रांनो भगवान शिव म्हणतात की देवऋषी नारळ त्या विनायकाच्या पत्नीने बरोबर म्हटले होते जे लोक माझ्याशी ते मनाने जोडले जातात त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी भाषेत नाही काय होते वृद्ध स्त्री विनायक च्या घरी येते आणि ती वृद्ध श्री विनायकाच्या पत्नीला आपले संपूर्ण संपत्ती तिला देऊन टाकते आणि तिच्या घरी राहायला लागते ती म्हणते मला संतती नाही तूच मला आणि माझे धन सांभाळ मला दोन वेळच्या जेवणाची सोय झाली तर माझ्यासाठी ते पुरेसे आहे मग ती वृद्ध स्त्री विनायकाच्या घरीच राहू लागली विनायकाने आपल्या दोन्ही मुलांचे लग्न लावले आणि पूर्ण कुटुंबासह आनंदाने राहू लागला.