भगवान श्रीकृष्ण सांगतात माणूस जसे कर्म करतो तसाच त्याचा पुढचा जन्म निश्चित होतो? गरुड पुराण

Uncategorized

नमस्कार मित्रांनो गरुड पुराना छाया रहस्यमय ज्ञानाला जाणून घेतल्यानंतर ना तुमच्या जीवनातील क्रोध लोभ आणि मोह संपणार आहेत मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कधीही कोणीही गरुडपुराणातील गोष्टी अर्धवट ऐकू नयेत कारण अर्धवट ज्ञान नेहमी विशासारखेच असते. मित्रांनो गरुड पुराना श्रीकृष्णाने सांगितले आहे की प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनात चांगल्या आणि वाईट कर्म करतो कारण त्याला आपल्या कर्माच्या परिणामाची जाणीव नसते जे लोक चांगले कर्म करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो तर जे लोक वाईट कर्म करतात त्यांना कीटक किडा मकोडा किंवा इतर योनीत जन्म घ्यावा लागतो.

 

मित्रांनो एकेकाळी द्वारका नगरीत भगवान श्रीकृष्ण त्यांच्या दिव्य आसनावर बसले होते तेव्हा दिवस ही नाराज नारायण नारायण त्यांच्याजवळ आले त्यांनी भगवान श्रीकृष्णांना नमस्कार केला आणि म्हणाले हे प्रभू आपण त्रिकाल दर्श आहेत आपण जाणता की जो जीव मनुष्य जन्म घेतो तो आपल्या पूर्व जन्मातील कर्मानुसार फळ देखील भोगत असतो हे प्रभू मलाही जाणून घ्यायला आवडेल की पाप करणारा मनुष्यांच्या मृत्यूनंतर जेव्हा त्यांची आत्महत्या शरीरातून निघून जाते तेव्हा त्या आत्म्याचे पुढे काय होते तिला कधी मुक्ती मिळते का किती जन्मोजन्मी दुःख भोगत राहते.

 

मित्रांनो भगवान श्रीकृष्ण महाराजांची बोला ऐकून हसले आणि म्हणाले हे नाराज हा प्रश्न फार गहन आणि महत्त्वाचा आहे जो मानवाच्या जीवन कर्म आणि त्याच्या फळानुसार आधारित आहे मी तुला असे कथा सांगतो की जी फक्त तुझ्या या प्रश्नाचे उत्तर देणार नाही तर प्रत्येक मनुष्यासाठी चेतावणे आणि प्रेरणा ठरेल तुम्ही कथा संपुर्ण लक्ष देऊन शेवटपर्यंत ऐक.

 

श्रीकृष्ण म्हणाले हे नारद प्राचीन काळी एका गावामध्ये एक व्यक्ती राहत होता ज्याचे नाव मनोहर असे होते तो खूप श्रीमंत होता परंतु तितकाच निर्दयी देखील स्वार्थी आणि आदरणीय होता त्याचे जीवन फक्त भोग बिलासात आणि इतरांना नीचपणा दाखवण्यातच केला आहे मनोहर चे आई वडील वृद्ध झाले होते त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनभर कष्ट करून त्याला सुख सोयी दिला होता परंतु मनोहर ने आपल्या आई-वडिलांना त्यांच्या जीवनातून भेदखल केले त्यांनी आपल्या आई-वडिलांना घराचे का कोपऱ्यामध्ये प्राण्यासारखे ठेवले होते तो त्यांना व्यवस्थित जेवणही द्यायचा नाही त्यांची काळजी घ्याचा एके दिवशी त्यांच्या आईने रडत्व म्हणाली की बेटा तुला व वाढवण्यासाठी आमच्या जीवनातील प्रत्येक सुखाचा त्याग केला आहे .

 

काय आज आमचे हे स्थान आहे मनोहर ने कठोर स्वरात उत्तर दिले की तुम्ही दोघं आता माझ्या कुठल्याही कामाचे नाहीत मी तुमच्यासाठी आता अधिक सहन करू शकत नाही मनोहरचा स्वभाव केवळ आपल्या आई-वडिलांप्रतीच नव्हे तर इतरांना प्रतिही निर्दयी होता तो गरिबांचे शोषण करत असे निर्दोष प्राण्यांना मारत असे आणि खोटेपणा फसवणूक पट यांच्यामार्फत आपलं साम्राज्य वाढवत असे त्याला खात्री होती की त्याच्या संपत त्यांनी शक्तीमुळे कोणीही त्याचं काहीही वाईट करू शकत नाही.

 

वेळ निघून गेला आणि एके दिवशी मनोहर चा मृत्यू झाला त्याच्या आत्मा पोहोचली जिथे धर्मराज त्यांच्या कर्माचा लेखाजोखा करत होता धर्मराज यांनी कट्टर स्वरात सांगितलं मनोहर तुझ्या जीवनात एकही असं कर्म नाही झाला पुण्य म्हणता येईल तू केव्हा स्वतःच्या आस्वार्थासाठी पाप केला आहेस तुला नरकाच्या भयंकर यातना सहन करावा लागणार आहेत यानंतर ना तुला अशा युन्यामध्ये जन्म घ्यावा लागेल जिथे केवळ दुःख दुःख आहे म्हणून त्यांनी नरकाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये नेलं अग्नीकुंदा त्याला निर्दोष प्राण्याच्या हत्याच्या पापासाठी जाळल्या गेलं त्यानंतर त्याला शिलायात ना दिल्या जिथे त्यांनी आई-वडिलांचा अपमान केल्यामुळे लोखंडी शिळीने त्या लाठीच लागेल त्याला आपमनची शिक्षा दिली गेली.

 

जिथे त्यांनी गरिबांचं शोषण केल्यामुळे त्याला घडत अंधारात टाकण्यात आलं जिथे त्याला भीती आणि यातना सहन कराव्या लागल्या त्यानंतर ज्याला भूक पाण्याची शिक्षा मिळाली तिथे तो तहानेने फडफडत होता पण त्याला फक्त वीस पिण्यासाठी मिळत होतं यानंतर न पूर्व जन्माचा चक्राला जिथे नरकाच्या यातना सह केल्यानंतर ना धर्मराजांनी घोषणा केली आता तुला तुझ्या कर्मानुसार पशु येऊन मी जन्म घ्यावा लागेल मनोहर चा जन्म गिधाडाच्या रूपात झाला त्याला सडलेलं कुजलेलं मांस खावं लागलं आणि तो नेहमी असुरक्षित आणि तृष्णेने भरलेला असायचा पण त्याचा कष्ट इथेच संपला नाही त्यांनी अनेक जन्म कीटक साप आणि इतर मध्ये घेतलं अनेक घेऊन यामध्ये भटकंती केल्यानंतर न मनोहरच्या आतमाने प्रायचित्त करण्याचा निर्णय घेतला.

 

पुढील जन्म एका गरीब शेतकऱ्याच्या घरी झाला त्यांनी आपले जीवन धर्म आणि परोक्त्याच्या मार्गावर समर्पित केले तो आपल्या आई-वडिलांचे सेवा करत होता इतरांची मदत करत होता आणि भगवंताचा ध्यान करत होता यानंतर नेते दिवशी भगवान श्रीकृष्ण त्यांच्या स्वप्नात येऊन म्हणाली की तू आता खऱ्या मनाने प्रायशक्त केला आहे तुझ्या पुण्य कर्माने तुझे पाप धुऊन टाकले आहेत आता तुला मानव जन्मात मुक्तीची एक संधी मिळेल सेवा सत्य आणि धर्म याचं पालन करत राहा मित्रांनो मग कथा संपवून श्रीकृष्णाने नारदांना सांगितले की हे नारद हे जग कर्माचा आरसा आहे.

 

जो जस करेल तसेच भोगेल मनुष्याने नेहमी लक्षात ठेवायला हवं की आई-वडिलांची सेवा इतरांची मदत आणि शहराचं ध्यान हाच सगळ्यात मोठा धर्म आहे जो मनुष्य आपल्या आई-वडिलांचा अपमान करतो आणि इतरांना त्रास देतो त्याला केवळ नरकात भवन करे आता मिळतात नाही तर तो जन्मोजन्मी दुःख भोगतो पण जो आपले कर्म सुधारतो तो या चक्रातून मुक्त होऊ शकतो. हे जग एक संधी आहे. धर्म सत्य आणि सेवा हेच मनुष्य जीवन आहे मनुष्याने हे समजायला हवं की मृत्यूनंतरण केवळ त्याचे चांगले कर्मच त्याच्यासोबत जातात मित्रांनो ही कथा आपल्याला शिकवते की जीवन क्षणभुंगर आहे पण कर्माचा चक्र आनंद आहे प्रत्येक बापाचा दंड आणि प्रत्येक पुण्याचा फळ ठरलेला आहे.

 

मित्रांनो आई-वडिलांच्या चरणामध्ये स्वर्ग आहे आणि त्यांच्या सन्मान आणि सेवा हात सर्वात मोठा धर्म आहे जो या सत्याला समजेल तो एक फक्त या जीवनात सुखी राहणार नाही तर मृत्यू नंतरही त्याला शांती आणि मोक्ष प्राप्त होईल हे मनुष्य आपल्या कर्मावर लक्ष ठेवा स्वार्थ पाप आणि अहंकाराचा त्याग करा धर्म सत्य आणि सेवेचा स्वीकार करा कारण हे जीवनाचं सर्वात मोठं सत्य आणि मार्ग आहे मित्रांनो गरुड पुराण आपल्याला शिकवतो की मनीषाच जीवन त्याच्या मृत्यू आणि पुनर्जन्म त्यांच्या कर्मानुसार ठरतो गरुड पुराण आपल्याला केवळ मृत्यूनंतरच्या मार्गाबद्दल शिकवत नाही तर हेही शिकवते की सध्याचे जीवन कसा जगायचं जेणेकरून आपला पुढचा जन्म श्रेष्ठ योनीत होईल आणि आपण मोक्षाकडे जाऊ शकेल.

 

 

मित्रांनो श्रीकृष्ण म्हणतात की प्रत्येक मनुष्याचे जन्म त्याच्या पूर्व जन्माची परमानुसारच ठरतो गरुड पुराना आपली ही सांगितला आहे की प्रत्येक जीव प्राण्याचा पुनर्जन्म होतो म्हणजेच प्रत्येक जीवन भरल्यानंतर ना पुन्हा जन्म होतो मित्रांनो हिंदू धर्म ग्रंथा नुसार प्रत्येक मनुष्याच्या पुनर्जन्म त्याच्या मागील कर्मचा आधारावरच निश्चित होतो परंतु प्रत्येक मनुष्याच्या मनात ही उत्सुकता कायम असते की आपला पुढचा जन्म कोणत्या युनिट होईल मनुष्याच्या रूपात कीटक मोकळे किंवा कुत्रा मांजरी यांच्या रुपात मित्रांनो हा संभ्रम नेहमी मनात असतो की आपण असे कोणते कर्म करू ज्यामुळे आपला पुढचा जन्म मनुष्याच्या रूपात होईल काही लोक विचार करतात की ते पुढच्या जन्मात महिला पुरुष किंवा किन्नर म्हणून जन्म घेतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *